India Vs England 5th T20: अभिषेकच्या ऐतिहासिक शतकाने भारताचा इंग्लंडवर 150 धावांनी ऐतिहासिक विजय; मालिका 4-1 ने खिशात

India Vs England 5th T20: अभिषेकच्या ऐतिहासिक शतकाने भारताचा इंग्लंडवर 150 धावांनी ऐतिहासिक विजय; मालिका 4-1 ने खिशात

India Vs England 5th T20: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरली. या मालिकेतील शेवटचा सामना भारताने 150 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून मालिका 4-1 ने आपल्या नावावर केली. या सामन्यात अभिषेक शर्माने केलेल्या ऐतिहासिक शतकामुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा … Read more